शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

बुलेट ट्रेनला विरोध राहणारच--पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 18:53 IST

कºहाड : ‘भाजप सरकारने ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले

ठळक मुद्देशेतकºयांना सरकारने रामभरोसे सोडलेया नोटाबंदीचा परिणाम युवक, लोकांवर झाला राज्यातल्या रेल्वेच्या दुरुस्तीसाठी येणारा एक हजार कोटी खर्च करण्याऐवजी

कºहाड : ‘भाजप सरकारने ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात दहा लाख शेतकºयांनाच कर्जमाफी दिली जात आहे. भाजप सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. शेतकºयांना रामभरोसे सोडले आहे. त्यामुळे शेतकरी संतापलेला आहे,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

कºहाड येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, एनएसयुआयचे शिवराज मोरे उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजप सरकारने पुकारलेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुरूवातीपासूनच विरोध आहे. हे आम्ही सांगत आलो आहे.

शेतकरी प्रचंड संतापलेला आहे. यामागचे कारण म्हणजे कर्जमाफी अर्ज भरण्यासाठी सरकारने लावलेल्या अटी व शर्ती हे आहे. से करून सरकारने एकप्रकारे शेतकºयांवर अविश्वासच दाखवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात शेतकºयांचे शेतीचे उत्पन्न दुप्पट करू, असे आश्वासन दिले होते. ते आता पोकळ ठरले आहे. सुरुवातीला नोटाबंदी करीत देशातील काळा पैशाचा मुद्दा समोर आणला. आता कॅशलेसचे कारण सांगितले जात आहे. मात्र, या नोटाबंदीचा परिणाम युवक, लोकांवर झाला आहे. आम्ही भाजपला मते देऊन चूक केली अशा प्रतिक्रिया आता जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत. राज्यातल्या रेल्वेच्या दुरुस्तीसाठी येणारा एक हजार कोटी खर्च करण्याऐवजी बुलेट ट्रेन कशासाठी,’ असा सवाल उपस्थित करीत या बुलेट ट्रेनला आमचा कायम विरोध आहे.’

बुलेट ट्रेनबाबत सांगताना चव्हाण म्हणाले, ‘भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी बुलेट ट्रेनची परकीय देशास आॅर्डर देण्यात आली आहे. रेल्वेच्या दुरुस्तीसाठी एक लाख कोटी खर्च येत आहे. तो करण्याऐवजी बुलेट ट्रेनसाठी पैसे खर्च केले जात आहेत.’भाजपने राणेंचा अपमान केला..एकेकाळी काँगे्रसमध्ये असलेले नारायण राणे हे आता पक्षाला सोडून गेले आहेत. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता. ‘काँगे्रस सोडल्यानंतर नारायण राणे भाजपाचे अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्ली येथे गेले. त्यावेळी त्यांना अनेक मार्गातून अपमानीत करण्यात आले. ते करायला नको हवे होते. आज नारायण राणे पक्षात नाहीत, याचे दु:ख होत आहे.नोटाबंदीमुळे व्यापारी संतप्तनोटाबंदीचा सर्वाधिक फटका व्यापारी वर्गाला झाला आहे. याबाबत त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. औरंगाबाद व जालना येथील व्यापारी महासंघाच्या बैठकीस गेलो असताना तेथे भाजपच्या नोटाबंदी निर्णयाविरोधात व्यापाºयांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला, अशी माहिती पत्रकार परिषदेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीPoliticsराजकारण